मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पश्चिम रेल्वेवर एका स्टेशनला ‘जोगेश्वरी’ हे नाव देण्यात आलं, ते या भागातील जोगेश्वरी (योगेश्वरी) मंदिरामुळे. बाहेरच्या सोडा; पण असंख्य स्थानिक लोकांनाही जोगेश्वरीचं मंदिर कुठं आहे, कसं जायचं, हे माहीत नाही. शोधा म्हणजे सापडेल, असा प्रकार आहे. ...