मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना सुरक्षित असे निवासाचे ठिकाण मिळणार असल्याने प्रगतीच्या संधी विस्तारतील. आगामी वर्षभरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत पाच वसतीगृहांची उभारणी करण्याचा आमचा मानस आहे असे प्रतिपादन उपनगराचे पालक ...
समुद्रातील कमी होणाऱ्या माशांमध्ये वाढ होण्यासाठी आणि एकूणच सागरी पर्यावरण सुधारण्यासाठी एका अनोख्या हालचालीमध्ये, 'प्रोजेक्ट नेचर:री' नावाच्या सागरी संवर्धन उपक्रमांतर्गत वरळी जवळच्या समुद्रात 210 कृत्रिम खडक बसवण्यात आले आहे. ...
शालेय शिक्षण विभागाने अनधिकृत शाळेवर २०२३ मध्ये जोरदार कारवाई केली होती. मॉर्निंग स्टारवर पहिली कारवाई करत दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी शाळेला एक लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. ...
गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातले होते. तर आता वैशाख वणव्याप्रमाणे कमाल तापमान वाढू लागले आहे. मुंबईत तर दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असे दुहेरी वातावरण होते. आता यातही बदल होतील, अशी शक्यता आहे. ...