मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
उत्तर विभाग सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तुम्हीही अशा प्रकारे घरासंबंधित व्यवहार करण्यापूर्वी योग्य शहानिशा करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
Gokhale Bridge-flyover misalignment: बर्फीवाला उड्डाणपूल पाडण्याऐवजी विशेष तंत्राचा वापर करून पुलाचा स्लॅब उंचावता येऊ शकतो, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. ...