मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: झेप्टो या ऑनलाइन अॅपवरून मागविण्यात आलेल्या बटरस्कॉच आइस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर या आइस्क्रीमचा प्रवास डॉ. ब्रेंडन फेरॉव यांच्या घरापर्यंत कसा झाला, याचा तपास मालाड पोलिस करत आहेत. ...
वांद्रे पूर्व एसआरए कार्यालयाबाहेर निवडणूक निकाल जाहिर झाल्यानंतर दोन दिवसांनी गोपाळ शेट्टी यांनी 'कल्याण कर, कल्याण करा' या आशयाचे बॅनर गोपाळ शेट्टी यांनी लावले होते. ...
Yummo Ice Creams: मालाड पोलीस ठाण्यात संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता दोषी कंपनीनं समोर येत आपली बाजू मांडली आहे. ...