मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Vasant More Joins Thackeray Group: माझ्यासोबत १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, एक शहराध्यक्ष, दोन सचिव, महिला आघाडीच्या ५ शाखाध्यक्ष यांसह शिवसेनेत स्वगृही परतत आहेत, असे वसंत मोरे यांनी सांगितले. ...
एलएल.बी. अभ्यासक्रमासाठी १३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत, तर चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी ११ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. ...