मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Aaditya Thackeray And Mihir Shah Worli Hit and Run Case : आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसेच "मिहीर शाह हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यात भरचौकात सोडा" असं म्हटलं आहे. ...