मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Gautam Adani प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना १९७७ मध्ये मुंबईतील नामांकित कॉलेजने प्रवेश नाकारला होता. त्यामुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नव्हते. त्यानंतर व्यवसायाकडे वळत मागील साडेचार दशकांत २२० अब्ज डॉलरचा उद्योग समूह उभा करण्याची किमया साधली. ...
Mumbai News: केंद्रीय मंत्रिमंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी कांजूर मार्ग, भांडुप आणि वडाळ्यातील मिठागरांची २५६ एकर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...
Health News: ‘टीबी’ हा श्रीमंतांपासून गरिबांना कुणालाही होणार आजार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात होणाऱ्या टीबीवर उपचार न झाल्यास त्या रुग्णाला प्रतिरोधक टीबी होतो. या उपचारात रुग्णाला २० महिने औषधे घ्यावी लागतात. केंद्रीय आरोग्य विभागाने उपचारपद्धती विक ...
गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. पाच दिवसांत तब्बल ४,६३३ टन नारळांची विक्री झाली आहे. ...