मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे ...
लोकमतच्या भक्ती या युट्यूब चॅनेलवर आज गुरुवार ३० एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता 'विश्व मानवाला तारणा कोण - देव की विज्ञान' यासंदर्भातील मार्गदर्शनपर चर्चा पाहायला मिळेल. ...
देशातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत देशात २३,६५१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे ...
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोरोना आता अधिकच गंभीर विषय बनला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ७२९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत ...
बॉलिवुड आणि फॅशन फोटोग्राफर व्हायरलभयानी (viralbhayani) यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर इरफान यांचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच त्यांनी, अखेरचा श्वास घेण्यापूर्वी इरफान खान यांचे आखेरचे शब्द काय होते, हेही सांगितले आहे. ...
अशा प्रकारे एका कलाकाराचे निघून जाणे हे फार मोठे नुकसान आहे. व्यक्तीशः माझ्यासाठीही हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या आठवणी कायमच स्मरणात राहतील, अशा शब्दांत 'लोकमत' समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...