मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अस्लम शेख व आदित्य ठाकरे या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल येथिल जिओ कन्वेंशन सेंटरची १५०० रुग्णांची सोय होऊ शकेल येवढी क्षमता आहे ...
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याने राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याला विश्वासात न घेता पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ४७ दिवसांचा केला आहे. ...
शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला म्हणून फिर्यादी पोलीस हवालदार रवींद्र नारायण निवासे (५१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...