अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ...
राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे. ...
पावसाळ्यात अनेकवेळा कचरा, घाण यामुळे रेल्वे परिसर अस्वच्छ बनतो. पावसाळ्यात रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेचा 'स्वछता रथ' धावत आहे. ...
वर्सोवा कोळीवाडा हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला असून दि,19 जूनपर्यंत येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 388 इतकी झाली असून आतापर्यंत 14 रुग्ण मृत्युमुखी पडले होते. ...
कोविड 19 मुळे जगात विविध ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनावर देखील त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. ...