मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शहर-उपनगरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ५०९ झाली आहे, तर मृत्यू ५ हजार २ झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील ५८ हजार १३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. ...
या काळात हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाउस बंद असल्याने त्यांचा वापर कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी केला जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. ...
भर पावसात तीन-चार तास भिजत राहून खाकी वर्दीने माणुसकीची ही ‘नाळ’ जपली. त्यांनी दाखविलेल्या औदार्याबद्दल पोलीस वर्तूळ व सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...
पोलिसांसाठी आपणही काहीतरी करायला हवे म्हणून चेंबूरच्या डिसुझा दाम्पत्याने चहा आणि नाष्टा देण्याचे ठरविले. गेले १०० दिवस ते दिवसाला १०० हून अधिक पोलिसांना चहा आणि नाष्टा पुरवत आहेत. ...