मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या तलावाची क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर एवढी आहे. हा तलाव गतवर्षी ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी आणि विहार हे दोन तलाव सर्वात लहान आहे ...
इमारत कोसळली तेव्हा प्रचंड आवाज झाला. एवढेच नाही, तर जवळच्या इमारतींनाही हादरा बसला. यामुळे रहिवासी भयभीत झाले होते. खारीगाव नाका हा नेहमी वर्दळीचा असतो. सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही . ...
या पावसाला सोमवारी रात्रीपासून सुरूवात झाली. तो आज बुधवारी सकाळपर्यंत कोसळत होता. यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावस सुरू झाला. मंगळवारी रात्रभर पाऊस सुरू असल्याने शहरांतील झोपड्पट्टी, गावठाण भागात तसेच इमारतींच्या तळ मजल्यात राहणाऱ्या लोकां ...