मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात एसटी महामंडळातील गाड्यांना आंतरजिल्हा प्रवासासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या प्रवासासाठी कुठलल्याही पासची किंवा परवानगीची गरज असणार नाही. ...
सुशांतच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर राज्यात एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर राजू शेट्टींनी तोफ डागली ...
मुनाफ कपाडिया हा गुगलमध्ये अकाऊंट स्ट्रॅटजिस्ट या पदावर कार्यरत होता. नोकरी करता-करता तो सर्वप्रथम मसुरी, नंतर हैदराबाद आणि शेवटी मुंबईत आला. मुंबईत आपली नोकरी सुरु असतानाच, टीबीके नावाने डिलीव्हरी किचनचा व्यवसाय सुरु केला. ...