ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Raj Thackeray on Mumbai Train Accident: मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान आज सकाळी ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर आली. ...
School Bus: शालेय विद्यार्थ्यांची घरापासून शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी मुंबईमध्ये सहा हजार अधिकृत स्कूल बस सज्ज आहेत, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. मात्र, बेकायदा चालविल्या जाणाऱ्या व्हॅनवर कारवाई होणार का, असा प् ...
Mumbai School News: राज्यपालांनी सर्वच शाळांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवावी, या मागणीकडे पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी महापालिका आणि शिक्षण विभागाचे लक्ष वे ...
मदर डेअरीमध्ये हजाराहून अधिक झाडे असून त्यातील काही शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. त्या झाडांची कत्तल सुरू असून यामुळे मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. ...
मुंबई पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व स्थानकांच्या बाहेर ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यावर या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...