मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई ते पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावरून सध्या खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून खोपोली एक्झिट ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे बांधण्य ...
बेस्ट वर्कर्स युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. बेस्ट प्रशासनाच्या नकारात्मक धोरणामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये, या उद्देशाने कामगारांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी मार्ग काढावा, अशी विनंती त्यांना युनियनने केली आहे. ...