मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईची पाण्याची मागणी २०४१ साली दैनंदिन ५,६३५ दशलक्ष लिटरवर जाईल. गारगाई आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प पूर्ण झाले, तरी ३५७ दशलक्ष लिटरची तफावत कायमच राहणार आहे. या प्रकल्पांनंतर सध्या तरी कोणताही प्रकल्प दृष्टिक्षेपात नाही. पिंजाळ आणि दमण ...
‘एमएमआरसी’ने सौदी अरेबियास्थित एसीईएस इंडिया कंपनीला सर्व भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये दूरसंचार प्रणाली बसविण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, कंत्राटदाराने करारातील अटींची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांचा करार रद्द करण्याचा निर्णय ‘एमएमआरसी’ने ...
मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर डी-लाँचिंगसाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार ... ...
Maharashtra New Auto Rickshaw Licenses: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत, यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. ...