मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे. अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा. ...
University Mumbai University hostel: मुंबई विद्यापीठाच्या नरिमन पॉईंट येथील मादाम कामा मुलींच्या वसतिगृहात सुविधांचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. दिवे नाही, पाणी नाही, खाणावळ बंद, त्यातच एका मजल्यावर कोसळलेला छपराचा भाग, त्यात पूर्णवेळ वॉर्डनही नाही ...
Mumbai News: मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने बंद केलेल्या पाणीपुरवठ्याची झळ सलग दुसऱ्या दिवशी ही मुंबईतल्या काही भागांतील हाउसिंग सोसायट्यांना बसल्याचे दिसून आले. एकीकडे चेंबूर, मालाड, कांदिवली आणि चांदिवली येथे पाण्याची टंचाई असल्याच्या तक्रारी नागरिकांन ...
Cyber Police News: महाराष्ट्र सायबर विभागाने सहा वर्षांत साडेचार लाखांहून अधिकच्या तक्रारींत आतापर्यंत साडेसहाशे कोटी रुपये वाचवले आहेत. तर दुसरीकडे याच हेल्पलाईनमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ५० जणांचे जीव वाचवल्याचे सायबर विभागाचे अतिरिक्त पोलिस ...
'Uttan-Virar' दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल ३८ एकर क्षेत्रफळावरील कांदळवन तोडावे लागणार आहे. ...
Madhur Bajaj News: भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब बजाजमधील एक महत्त्वाचा सदस्य असलेल्या मधुर यांनी कंपनीत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. बजाज कंपनीचे सर्वात मोठे आधारस्तंभ असलेले राहुल बजाज यांचे ते चुलत बंधू होत. ...
Chembur Firing News;नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान (५०) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मुख्य शूटरसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अफसर खान (२०) आणि फिरोज बद्रुद्दीन खान (५४), अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...