ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी चार रस्त्यांच्या कामांना तातडीने निधी दिला जाणार आहे. ...
Heart touching moment in local train viral: Local train man food video: viral video in local train : घराची जबाबदारी, आर्थिक गणित आणि न जुळलेल्या गोष्टी पेलवताना आपण आपल्यालाही विसरुन जातो. दिवसभर तो काय करतो? काय खातो ? याविषयी अनेकांना माहितच नसते. ...
Mumbai: मुंबईसह देशातील सात प्रमुख शहरांतील गृहनिर्माण क्षेत्रात एकीकडे तेजीचे वातावरण असले तरी दुसरीकडे या सात प्रमुख शहरांत गेल्या पाच वर्षांत घरांच्या किमतींमध्ये सरासरी ४८ टक्के वाढ नोंदली गेली आहे. ...
देशात घरांच्या किमतीमध्ये अव्वल क्रमांक असलेल्या मुंबईमध्ये आजच्या घडीला सुपर बिल्टअपमुळे एक हजार चौरस फुटांचे घर घेऊनही ग्राहकांना प्रत्यक्षात केवळ ६०० चौरस फुटांचे घर मिळत असल्याचे दिसून आले आहे. ...
Karnak Railway Bridge: मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डीमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम ठरलेल्या वेळेत म्हणजेच १० जूनपर्यंत पूर्ण झाले आहे. ...