लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई तापतेय; मार्चमध्ये पारा ४० वर, उकाडा असह्य, एप्रिल-मे महिन्यात आणखी तीव्र उष्णतेचा अंदाज - Marathi News | mumbai is heating up temperature above 40 in march heat unbearable more intense heat forecast in april may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई तापतेय; मार्चमध्ये पारा ४० वर, उकाडा असह्य, एप्रिल-मे महिन्यात आणखी तीव्र उष्णतेचा अंदाज

हवामान विभाग कधी करतो 'उष्मालाट' जाहीर ? ...

'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड - Marathi News | Ranveer singh and deepika padukone arrive in Worli masali restaurant amid dhurandhar 2 success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

रणवीर-दीपिका हे स्टार कपल रविवारी दुपारी मुंबईच्या वरळी भागातील एका मराठमोळ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. या दोघांना अचानक वरळीत पाहून चाहत्यांची एकच गर्दी झाली ...

मिसिंग लिंकची प्रतीक्षा संपणार; ०१ मे रोजी खुला होणार, मुंबई-पुणे वेळ अर्ध्या तासाने घटणार - Marathi News | mumbai pune expressway missing link wait over it may open on 1st may time will be reduced by half an hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिसिंग लिंकची प्रतीक्षा संपणार; ०१ मे रोजी खुला होणार, मुंबई-पुणे वेळ अर्ध्या तासाने घटणार

हा मार्ग सुरू झाल्यावर लोणावळा घाटातील कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. ...

मुंबई-पुणेकरांसाठी गुड न्यूज! १ मे पासून 'मिसिंग लिंक' होणार खुली; प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार - Marathi News | Good news for Mumbai-Pune residents! 'Missing Link' to be opened from May 1; Travel time will be reduced by 30 minutes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणेकरांसाठी गुड न्यूज! १ मे पासून 'मिसिंग लिंक' होणार खुली; प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार

Mumbai Pune Missing Link Open Date Marathi news: मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे २०२६ रोजी होणार सुरू. ६ किमी अंतर आणि ३० मिनिटांची बचत. जगातील सर्वात रुंद बोगदा आणि उंच केबल-स्टेड ब्रिजची वैशिष्ट्ये पहा. वाचा संपूर्ण बातमी. ...

सात वर्षे उलटली... घर अजूनही स्वप्नातच; बीडीडी पुनर्विकासाकडे दुर्लक्ष! - Marathi News | seven years have passed the house is still a dream BDD redevelopment ignored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात वर्षे उलटली... घर अजूनही स्वप्नातच; बीडीडी पुनर्विकासाकडे दुर्लक्ष!

ना.म. जोशी मार्ग येथील रहिवासी घरांच्या प्रतीक्षेत ...

Alka Kerkar: मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन, रविवारी अंत्यसंस्कार! - Marathi News | Senior BJP Leader and Former Mumbai Deputy Mayor Alka Kerkar Passes Away at 74 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन, रविवारी अंत्यसंस्कार!

Alka Kerkar Passes Away: मुंबई भाजपचा एक ज्येष्ठ आणि अभ्यासू चेहरा, माजी उपमहापौर अलकाजी केरकर यांचे निधन झाले. सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करणाऱ्या अलका केरकर यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता.  ...

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांतील नोकर भरती 'त्या' तीन कंपन्यांकडून होणार? लवकरच अंतिम निर्णय - Marathi News | Will the recruitment of employees in the district central banks of the state be done by 'those' three companies? Final decision soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांतील नोकर भरती 'त्या' तीन कंपन्यांकडून होणार? लवकरच अंतिम निर्णय

zilla bank bharti सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रियेवरून हा वाद पेटला होता. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने भरती सुरू केली असताना, संभाव्य गैरप्रकारांच्या आरोपांमुळे ही प्रक्रिया वादात सापडली. ...

फिरनी ३५ रुपयांवरून ४० रुपये, पुलाव ९० वर - Marathi News | Phirni from Rs 35 to Rs 40, Pulao to Rs 90 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिरनी ३५ रुपयांवरून ४० रुपये, पुलाव ९० वर

काही विक्रेत्यांना दुकाने तात्पुरती बंद ठेवावी लागली. रमजानच्या काळात मागणी वाढलेली असताना पुरवठा आणि उत्पादनात अडथळे येत असल्याने विक्रेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे दरवाढ केल्याचे विक्रेते सांगतात. ...