मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आपल्या विभगातील सब वे भागावर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे, असे सांगत शहरातील कोणत्याही भागात आपण भेटून पाहणी करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ...
Mumbai: मुंबई शहर आणि उपनगरांची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून, वाढत्या लोकसंख्येला पुरेशा मोकळ्या जागा आता शिल्लक राहिलेल्या नाहीत, तसेच ज्या शिल्लक राहिल्या आहेत, त्या ठिकाणच्या उद्यानांची, मनोरंजन उद्यानांची आणि खेळाच्या मैदानांची पार रया गेली आहे. ...
MumbaI: लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या कार्यशाळेला अनुपस्थित राहणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे. ...
Admission: महाविद्यालयातील ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...