मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमांतर्गत राज्यातील मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या तीन आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे. ...
चेतन सिंह सोबत याच एक्सप्रेसमध्ये कार्यरत असलेले हवालदार अमय घनश्याम आचार्य (२६) यांच्या जबाबातून एक्सप्रेसमध्ये काय घडलं? कस घडलं? याचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे. ...