मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: गेल्या काही महिन्यांत विषाणूजन्य (व्हायरल) आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरटी एक सर्दी, खोकला आणि तापाचा रुग्ण पाहण्यास मिळतो. सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) या लक्षणांच्या रुग्णांनी ओसंडून वाहत असतो. ...
Mumbai: पाळीव व भटके प्राणी आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा मुंबई पालिकेकडून विनामूल्य आणि शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक अशा पद्धतीने करून दिली आहे. यामुळे नैसर्गिक वायूवर आधारित दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले ...
Solapur: लग्नामध्ये मानपान केले नसून, जागा घेण्यासाठी विवाहितेकडे पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विवाहित माहेरी आल्यानंतर, पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. ...