राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
खोटे अनुभव प्रमाणपत्र देत परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या मेकॅनिकल इंजिनियर आणि अमेरिकन कॉन्सलेटची फसवणुक करण्याचा प्रकार वांद्रेत उघडकीस आला आहे. ...
Mumbai: भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर)- केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्था, मुंबई हे देशातील मत्स्यव्यवसाय उच्च शिक्षणातील उत्कृष्ट केंद्र आहे. ...