लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Rains: पावसामुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; तीन तास पडलेल्या कोसळधारांनी अनेक भागात पाणी साचले - Marathi News | Mumbaikars face 'dilemma' due to rain; Three-hour torrential downpours cause waterlogging in many areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: पावसामुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; तीन तास पडलेल्या कोसळधारांनी अनेक भागात पाणी साचले

Mumbai Heavy Rain News: सोमवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मुंबई ११५ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. ...

साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी - Marathi News | Many families lost their Aadharwad in the serial bomb blasts; Families of the victims get jobs in the railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी

साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला होता. ...

आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का - Marathi News | Justice was murdered today... Bomb blast victim expresses regret, shocked by decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

गेल्या १९ वर्षांत खरे आरोपी पकडलेच नाही का? नेमका तपास कसला झाला? असे सवाल उपस्थित करीत ११ जुलै २००६ च्या बॉम्ब ब्लास्टमधील जखमींनी खंत व्यक्त केली. ...

मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख - Marathi News | Mumbai blasts: Parag Sawant fought for life for 9 years, family still grieving | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख

११ जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मिरा रोड आणि भाईंदरदरम्यान झालेल्या स्फोटात पराग सावंत यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. ...

राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय - Marathi News | Big blow to state government, investigation agencies, government prosecutors failed to prove crimes: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय

मुंबई बॉम्बस्फोट : १२ आरोपी १९ वर्षांनी निर्दोष  ...

‘त्या’ १२ जणांची निर्दोष सुटका कशी? मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेमागची कारणे! - Marathi News | How were 'those' 12 people acquitted? Reasons behind the release of the accused in the Mumbai bomb blasts! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ १२ जणांची निर्दोष सुटका कशी? मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेमागची कारणे!

७/११च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाने दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या (एटीएस) तपासातील अनेक गंभीर त्रुटी दाखविल्या आहेत. ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई-कोकणसाठी अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा हायअलर्ट - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Heavy rain in Maharashtra; Alert for Mumbai-Konkan, high alert at Ghats | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई-कोकणसाठी अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा हायअलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain), वादळी वारे आणि विजांच ...

केवळ मुलानेच नाही, संपूर्ण कुटुंबाने १९ वर्षे शिक्षा भोगली; उमेदीचा काळ तुरुंगात गेला! - Marathi News | Not only the child, but the entire family served 19 years in prison; Umedi spent most of her time in prison! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केवळ मुलानेच नाही, संपूर्ण कुटुंबाने १९ वर्षे शिक्षा भोगली; उमेदीचा काळ तुरुंगात गेला!

१९ वर्षांपासून माझा मुलगा तुरुंगात होता, पण त्याच्यासह ही शिक्षा आमचे अख्खे कुटुंब सोसत आहे, अशी भावना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आसीफ बशीर खान याची आई हुस्नाबानो बशीर खान हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...