ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली, तर शिंदेसेनेने आपले उमेदवार कोण, हे गुरुवार संध्याकाळपर्यंत गुलदस्त्यातच ठेवले होते. ...