मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हा प्रकल्प २०१५-१६ मध्ये मंजूर झाला. परंतु जवळपास दशक पूर्ण होत आले तरी प्रकल्पाचा वेग समाधानकारक नाही. मुंबई रेल प्रवासी संघाने केलेल्या विश्लेषणात काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. ...
मुंबई शहराला बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. काही परिसरात टाटा पॉवरकडूनही वीजपुरवठा केला जातो. अदाणी इलेक्ट्रिसिटीने आता धारावी आणि संलग्न क्षेत्रात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. ...
मुलाच्या आईने मारहाणीबाबत विचारणा केली असता पतीने तिलाही शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. सहार पोलिसांनी याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. ...
नीती आयोगाच्या २०२५ च्या 'इंडियाज सर्व्हिसेस सेक्टर : इनसाइट्स फ्रॉम जीव्हीए ट्रेंड्स अँड स्टेट लेव्हल डायनॅमिक्स' या अहवालानुसार, महाराष्ट्रात २३.६ लाख थेट आयटी रोजगार निर्माण झाले आहेत. ...