गझरबंध उदंचन केंद्र गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले असून, त्यामुळे आता वांद्रे (पश्चिम), सांताक्रूझ, खार या परिसरात पाणी तुंबणार नाही. ...
मुंबई महापालिकेकडून पावसाळापूर्व धोकादायक झाडे छाटण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते, परंतु पावसाळा तोंडावर आला, तरी वृक्ष छाटणी सुरूच असून, त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका आहे. ...
आजपासून म्हणजेच शनिवारी सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यावर 4.53 मिटर उंचीच्या लाटा पाहायला मिळाल्या आहेत. पुढील 5 दिवस आणखी समुद्राचा हाच अवतार पाहायला मिळणार आहे. ...