पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जण बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे निर्णय मागे ना घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयास काँग्रेस पक्षानेही विरोध केला आहे. ...
स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्यमानदेखील सुधारले जाणार असून, यंदा संसर्गजन्य, साथजन्य आजारांना आळा बसेल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केला. ...