रेल्वेच्या प्रत्येक विभागात खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी खासगी सेवा पुरविण्यावर प्रशासनाचा जोर असताना, आता मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलचेही खासगीकरण होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ...
‘जा सिमरन जा.’ हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या पिढीला ज्ञात आहे. हा संवाद सध्या रेल्वे प्रशासनाचे ब्रीदवाक्य बनले आहे. ...
झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगल यादव (२०) याने बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायर असलेल्या पोलवर चढून अर्धा तास लोकलसेवा रोखून धरली होती. ...
रेल्वे सुरक्षा बलाने प्रत्येक रेल्वे परिसरात ‘आॅपरेशन नंबर प्लेट’ सुरू केले होते. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वे परिसरात पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. ...