मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Hardik Pandya: स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याने ‘आयपीएल २०२४’मध्ये गुजरात टायटन्सला बाय बाय करण्याचा निर्णय का घेतला? यामागे केवळ ‘अर्थकारण’ आहे की, आणखी काही कारणे असावीत, याचा शोध घेताना क्रिकेट चाहते डोके खाजवीत आहेत. ...