मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
नेतृत्वाच्या मुद्द्यावर मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने त्यावेळी हार्दिकशी चर्चा केली असावी, पण घोषणा केली नाही. आधी केवळ खेळाडू म्हणून मुंबईकडे ओढण्याचे सोपस्कार पार पडले. ...