मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Rohit Sharma on IPL Rule, IPL 2024 Mumbai Indians vs Punjab Kings: यंदा रोहितला कर्णधारपदावरून हटवून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्याविषयावर बोलणे टाळण्यासाठी रोहित फारसा मुलाखत देताना दिसत नाही. पण आता त्याने एका निय ...