मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Mumbai Indians : पाचवेळा इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा ताज उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) IPL 2022मधील सुरुवात काही खास झालेली नाही ...
Virender Sehwag suggestion Mumbai Indians : पाचवेळा इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा ताज उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) IPL 2022मधील सुरुवात काही खास झालेली नाही. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा ऑक्शननंतर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal Horrific Incident) मोठा गौप्यस्फोट केला. ...
Virender Sehwag on Chahal statment : यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चहलच्या नावावर आयपीएलमध्ये ११९ सामन्यांत १३९ विकेट्स आहेत. २०१३ ते २०२१ हा बराच मोठा काळ तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. ...
IPL 2022: आयपीएलमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅटटिक झाली. केकेआरने १६ षटकांत पाच गड्यांनी विजय मिळविल्याचे श्रेय श्रेयस अय्यर आणि Pat Cummins यांच्या दिमाखदार खेळीला गेले. ...