एखाद्या खटल्यात आरोपीने गुन्हा कबूल केला तरी न्यायालय दया दाखवून त्याला त्या गुन्ह्यासाठी कायद्यात ठरवून दिलेल्या किमान शिक्षेहून कमी शिक्षा देऊ शकत नाही, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. ...
विकासाच्या नावाखाली सरसकट वृक्षतोड करू नका; अन्यथा भावी पिढ्यांना केवळ चित्रातच झाडे पाहावी लागतील, अशी चपराक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लगावली. ...