विकासकांशी हातमिळवणी करून राज्य सरकारचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान केल्याबद्दल म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...
देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घ्यावा, ही मागणी करणारी जनहित याचिका अर्थहीन आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
माजी पोलीस साहाय्यक आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी सुबोधकुमार जयस्वाल यांच्या पोलीस महासंचालकपदी करण्यात आलेल्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
मालकाच्या १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याबद्दल गेल्या वर्षी सत्र न्यायालयाने इम्तियाज शेख याला फाशीची शिक्षा तर अन्य एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...