मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Nagpur : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे. ...
India First Bullet Train Date Released: बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तासांत कापता येणार आहे. यामुळे मुंबई आणि अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे. ...
निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे वितरणास सुरुवात झाली. ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत ११,३९१ अर्ज वितरित झाले होते. ३० डिसेंबरला उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...
म्हाडाने मुंबईसह राज्यभरातील घरबांधणीचे २०३० पर्यंतचे नियोजनदेखील केले आहे. एमएमआर ग्रोथ हबमध्ये आठ लाख घरांचे उद्दिष्ट आहे. कोकण मंडळाच्या सुमारे दोन हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. ‘प्रथम येणाऱ्याला प्राधान्य’ या योजनेमधील १२५ घरांच्या विक् ...
मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून कुर्ला डेपोपर्यंतच्या मार्गावरील दोन्ही बाजूंकडील फुटपाथवर भंगारवाल्यांसह गॅरेजचालकांनी अतिक्रमण केले आहे. तसेच हातगाड्या लावणे, वेल्डिंग करणे, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची अनेक कामे फ ...
Sanjay Raut News: उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर एका कारवर 'आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार', असा मजकूर लिहिण्यात आल्याने एकच खळबळ माजली. ...