येथील बसस्थानकातील विविध समस्यांचे निराकरण करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेवर सोडण्यासाठी मंगळवारी पुकारलेले बस रोको आंदोलन राज्य परिवहन विभागाने दिलेल्या लिखित आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
मालवण तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसीलदार समीर घारे यांचे लक्ष वेधण्यात आले. येत्या १५ समस्या सोडविल्या न गेल्यास तहसीलदार कार्यालयावर धडक मो ...
वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी म ...
आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी दिग्रसकरांनी निषेध मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने अत्याचार केला. ...
आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी येथे पोलिसांना न जुमानता जोमाने दारू विक्री व्यवसाय सुरु असून याचा त्रास शेजारील दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सूर्यडोंगरी गावातील दारू पूर्णत: बंद करण्याची मागणी घेऊन आठ गावातील संतप्त महिला शु ...
वर्षभराचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता संकलन कामाच्या मजुरीची रक्कम न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या एटापल्ली तालुक्याच्यासहा गावातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित कंत्राटदाराविरोधात आपला रोष व्यक्त केला. ...
विषय शिक्षक पदोन्नतीसाठी केंद्राऐवजी जिल्हा स्तरावरून समुपदेशन घेण्याच्या मागणीसाठी चार आमदारांसह विविध शिक्षक संघटनांनी १२ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. ...