वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा आगामी निवडणुकीत राज्य सरकारला हिसका दाखवू, असा इशारा कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी आणि कामगारांनी शुक्रवारी महामोर्चाद्वारे दिला. दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणचे कोल्हापूर विभागाचे ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले. ...
राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणी ...