पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे. वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात ...
पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेचे काम, घरकुल तसेच अन्य मागण्यांना घेऊन सावलीमध्ये श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात गुरुवारी रखरखत्या उन्हात नगरपंचायतीवर महिलांनी मोर्चा काठला. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाही. ...
शरीर थकल्याने समस्या मांडण्यासाठी इमारतीची एक पायरीही चढणे सेवानिवृत्तांना कठीण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेचे प्रशासन सेवानिवृत्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दोन-दोन महिने त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. ...
राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ...