सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत सुटलेत. याला उध्दवच एक दिवस कंटाळतील, कारण पवार हेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार हेच कळत ...
होमगार्ड जवानांना वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्यावर सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
केंद्र सरकारने संमत केलेले नागरिकत्व सुधारणा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे दोन्ही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पुकारलेल्या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. ...
देवगड तालुक्यातील फणसगावमधील महिलांनी गावात दारूबंदीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढली. यामध्ये सुमारे १०० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीचे नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा वंदना नरसाळे यांनी केले. ...
फायनान्स कंपन्यांच्या अन्यायी कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी ‘आरपीआय’च्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंपन्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. ...
सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस् ...