राळेगाव येथे बुधवारी धनगर समाजबांधवांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच समाजबांधवांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. ...
वर्धा जिल्ह्यातील बेघरांना कायमस्वरुपी घरपट्टे त्वरित देण्याच्या मागणीला घेऊन ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सामोरे जाऊन दोन महिन्यात बेघरांच्या नावाने सातबारा देण्या ...
आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत ...
राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, हत्याकांडाची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यासाठी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने करण्यात आली. ...