पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा त ...
आरक्षणाच्या नावावर सरकार राजकीय पोळी शेकत आहे. सरकारने ७८ टक्क्यावर आरक्षण नेऊन ठेवल्याने खुल्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. आरक्षणामुळे मेरिटवर अन्याय नको, अशी भूमिका घेऊन ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ असा आवाज देत विविध जाती, ...
आल इंडिया ट्रेड युनियन (आयटक) च्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात केंद्र सरकारने केलेली वाढ १ आॅक्टोबर २०१८ पासून देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेवून गुरूवारी (दि.६) स्थानिक जयस्तंभ चौकातून जिल्हा परिषद ...
पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी तालुक्यातील रेगुंठा येथे क्लस्टर कार्यशाळेसाठी जमलेल्या कौतूर, नरसिहापली, येला व विठ्ठलरावपेठा या चार गावांतील ५० वर महिला थेट रेगुंठा पोलीस ठाण्यात बुधवारी धडकल ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा, दरमहा १८ हजार वेतन द्या यासह अन्य २५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर भव् ...