देशभरात अतिप्रसंग, विनयभंग व बलात्कार यासारख्या घटना वारंवार घडत असून आरोपींना वेळीच कठोर शिक्षा होत नसल्याने राक्षसी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आरोपी राजेश कांबळे याचेवर बलात्कार करून जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अतिजलद न्यायालयाची स ...
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने ...
देवळा : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना देण्यात आले. ...
ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे ... ...