सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस् ...
मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली ...
बीएलओचे काम करताना शिक्षकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. मात्र वारंवार निवेदन देऊनही याबाबत दखल घेतली जात नाही, अशी खंत शिक्षकांनी व्यक्त केली. बीएलओच्या कामासाठी जाताना महिला शिक्षिकांना त्रास होतो. द्विशिक्षकी शाळा बंद पडते. जिल्हा प ...
कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ...
गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला ...
बैठकीनंतर सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची भेट घेतली. बाहेरील कोणत्याही व्यक्तींना पिडितांना भेटू देऊ नये, तरूणांना स्पेशल रूम उपलब्ध करून देत पोलिस संरक्षणाची मागणीचे पत्र संबंधित ...