कोल्हापूर : सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवरची तगमग..वयामुळे क्षीण झालेल्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा... किमान उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी सर्व ... ...
केंद्र शासनाने संविधानाच्या अनुच्छेद ४१ अंतर्गत बेरोजगारांना कामाचा हक्क देणारा कायदा करावा, या प्रमुख मागणीसाठी समाजक्रांती आघाडीतर्फे येत्या ११ फेब्रुवारी रोजी संसदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जि.प.समोर पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यां ...
सीएए, एनआरसी विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यातंर्गत बहुजन क्रांतीच्या नेतृत्त्वात शहरात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जुनी नगर परिषदेजवळ पोहचल्यानंतर शिष्टमंडळाच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे यांना निवेदन देण्यात ...
कोल्हापूर : शासकीय अध्यादेशाप्रमाणे सुधाकर जोशीनगर आणि स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत तातडीने घरकुल योजना राबवावी, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या ... ...
सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत सुटलेत. याला उध्दवच एक दिवस कंटाळतील, कारण पवार हेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार हेच कळत ...
होमगार्ड जवानांना वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्यावर सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...