उन्हाच्या आगीने भाजून निघालेली धरणी, फोंड्या माळरानावर चारा आणि पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जितराबं, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आ-वासून आभाळाकडे आस लावून बसलेला बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी तू ये रे पावसा...म्हणून आर्त हाक देत आहे. हजारो हेक्टर ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे, आभाळ भरून येत आहे, पण पाऊस काही पडत नाही. मात्र या वातावरणाने चातकाप्रमाणे पावसाच्या थेंबासाठी दोन महिन्यांपासून आसुसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ...
मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपत्तीचे निवारण करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले. ...
हवामान विभागाने केरळमध्ये ६ जून रोजी मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत १० ते १२ दिवसानंतरच विदर्भात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. ...