Satara News: सातारा जिल्ह्यात गतवर्षीचा दुष्काळ संपवत यंदा वरुणराजाने विक्रम करत गतवर्षीच्या दुप्पट हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यात सरासरीच्या १ हजार १२४ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच यंदा १२७ टक्के पर्जन्यमान झाले असून यामध्ये दुष्काळी ता ...
सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे. ...
राजस्थान व कच्छ परिसरातून वाहणारा वारा आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे return monsoon परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याने नैर्ऋत्य मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. ...
यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. ...
भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. 'ला निना'मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...