RSS Mohan Bhagwat Nagpur News स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये. अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. ...
Vijayadashmi, Online guidance, Sangh Chief, Nagpur news कोरोनाच्या संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे रूप बदलले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला न येता संघ प्रमुखांचे भाषण घरातूनच ऐकण्याच्या सूचना स्वयंसेवकांना मिळाल्या आहेत. मा ...
समाजात जर उच्च-नीचता असेल तर देश उभा राहू शकत नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि हे मत ते आग्रहाने मांडायचे. त्यांचा दृष्टीकोन प्रामाणिक होता, त्यामागे कोणतेही राजकीय आडाखे नव्हते. ...
Mohan Bhagwat statement on reservation News : देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ...
एका मुलाखतीत मोहन भागवत म्हणाले होते, भारतातील मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत. पुढे त्यांनी प्रश्न विचारला, जगात असे एकतरी उदाहरण आहे का, की जेथे त्या देशाच्या नागरिकांवर शासन करणारा परकीय धर्म आजही अस्तित्वात आहे? आपल्या या प्रश्नाचे उत्तर देत भागवत ...