ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जे लोक राष्ट्रवादी आहेत. भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात ते सर्व हिंदू आहेत. संपूर्ण समाज आपलाच असून सर्वांना एकत्र करण्याची संघाची इच्छा आहे. ते हैदराबाद येथील विजय संकल्प कार्यक्रमात बोलत होते. भारत देश परंपरेने हिंदुत्ववादी असल्याचे यावेळी भागवत या ...
गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करीत रहा. फळाचे अपेक्षा करु नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. ...
स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या गोळे कॉलनीतील समिती कार्यालयास सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिली. मातृशक्तीची प्रतिष्ठा जपत असताना कुटुंब प्रबोधन आवश्यक असल्याचे मत या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ...