"...असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे." ...
भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता. ...
"...यामुळे नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिेलेला ऑप्शन असला तरी, त्यातल्या त्यात चांगला माणून. अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट, असे पितामह भिष्मांनी म्हटले आहे. त्यामुळे कुणीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे ...
RSS Chief Mohan Bhagwat News: ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, असुरी शक्तींचे तुकडे झाले. आपल्याला जागे होण्याची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...