महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. ...
नाशिकच्या पंचवटी भागातली ही घटना आहे... एका बांधकाम व्यवसायिकाला मनसेच्या महिला पदाधिकार्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे... जयेश काठे या बांधकाम व्यवसायिकाने पोलिसात तशी तक्रार दिलेय... मनसेच्या पंचवटी विभाग अध्यक्ष अक्षरा घोडके यांच्या विर ...
आम्ही महाराष्ट्रात राहतो, मराठीचा आदर आहे. परंतु दुकानावर मोठ्या अक्षरात इंग्रजी नाव लिहियचं असेल तर तो दुकानदाराचा अधिकार आहे अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. ...
MNS Sandip Deshpande: काही वेळापूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (MNS Raj Thackeray) यांनी श्रेय लाटणाऱ्या इतर पक्षांना टोला लगावला आहे. १० पेक्षा कमी कामगार असले तरी आस्थापना, दुकानांना मराठीत नावे द्यायलाच हवीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला ...
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. ...