महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
भोंगे सामाजिक विषय आहे धार्मिक नाही. तुमच्यासारखे टोप्या घालून आम्ही राजकारण करत नाही. प्रत्येकजण आपापले विचार मांडत असतो असं बाळा नांदगावकर म्हणाले. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. ...
कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते. यावेळी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. ...
मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...