महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
निवडणूक आयोग केवळ नावापुरते स्वायत्त संस्था आहे. परंतु त्यात काम करणारे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले आहेत असा आरोपही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. ...
माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्यांनी एक पोस्ट करत देवाचे आभार मानले आहे. ...
BMC Election 2026: मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली असतानाच मनसे आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने नेमके काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर मनसेच्या या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतल ...
PMC Election 2026 एकूणच प्रचारातील मुद्दे, तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते मतदारांना कशा पद्धतीने स्वत:चे मुद्दे पटवून देतील आणि ते किती मतदारांना पटतील, यावर उद्धवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार ...
डोंबिवली पश्चिमेत भाजपाकडून २ टर्म नगरसेवक राहिलेले शैलेश धात्रक आणि त्यांची पत्नी मनीषा धात्रक यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द देत ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्यांना उमेदवारी दिली ...
ठाणे महापालिका निवडणुकीच रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मनसे आणि उद्धवसेना यांचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराचाही अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. ...